इंग्रज सिंध युद्ध
इंग्रज सिंध युद्ध
इंग्रज सिंध युद्ध०१. पेशवाईचा १८१८ मध्ये अस्त झाला आणि बराच मोठा भू प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आला. आता पंजाबमधील शीख साम्राज्य, सिंध व...
१८५७ चा उठाव – भाग ३
१८५७ चा उठाव - भाग ३
प्रत्यक्ष उठाव(सातारा - रंगो बापुजी गुप्ते)०१. सातारचे राजे छत्रपती प्रतापसिंह यांचे ब्रिटिशांनी खालसा केलेले राज्य पुन्हा मिळविण्यासाठी त्यांचा वकील...
काँग्रेस समाजवादी पक्ष
स्थापना
१९३२ च्या कायदेभंगाच्या चळवळीचा जोर ओसरल्यानंतर काँग्रेसमध्ये सनदशीर राजकारणाचे वारे वाहू लागले. कायदेभंगाच्या प्रत्यक्ष चळवळीपेक्षा सनदशीर राजकारणामध्ये प्यादी पुढेमागे करून स्वातंत्र्य लढा पुढे न्यावा...
भारतातील शिक्षणाचा इतिहास – भाग १
आधुनिक पाश्चात्त्य शिक्षणाची ओळख
०१. भारतात युरोपियनांच्या जसजसा प्रभाव पडत गेला तसतसा भारतीयांना आधुनिक शिक्षणाची ओळख झाली.०२. कोलकाता जवळील श्रीरामपूर येथील डँनिश मिशनमधील मिशनरीनी पाश्चात्त्यज्ञान प्रसारार्थ...
स्वातंत्र्य चळवळ काळातील वृत्तपत्रे व त्यांच्या संपादकांची नावे
table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
...
भारतीय राज्यघटनेवर प्रभाव टाकणारे स्वातंत्र्यपूर्व काळातील काही कायदे – भाग १
भारतीय राज्यघटनेवर प्रभाव टाकणारे स्वातंत्र्यपूर्व काळातील काही कायदे - भाग १
रेग्युलेटिंग एक्ट १७७३ ची पार्श्वभूमी०१. कंपनीचा दिवाळखोरीपणा आणि दुहेरी राज्यव्यवस्थेच्या दुष्परिणामामुळे कंपनीचे ब्रिटिश सरकारकडे...
इंग्रज मराठा युद्धे – भाग १
पूर्वपीठिका०१. छत्रपति शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्राच्या राजकीय अस्मितेची पूर्तता केली. नंतर १७१४ साली पेशवा बालाजी विश्वनाथ याने मुगल दरबारच्या हुसेन अली सय्यद्शी...
समाजसुधारक व त्यांच्या संस्था
समाजसुधारक व त्यांच्या संस्था०१. ब्राहमो समाज - २० ऑगस्ट १८२८ - राजा राममोहन रॉय०२. तत्वबोधिनी सभा - १८३८ - देवेंद्रनाथ टागोर०३. प्रार्थना समाज...
विनायक दामोदर सावरकर
विनायक दामोदर सावरकर
जन्म: २८ मे १८८३ (भगूर, नाशिक, महाराष्ट्र)
मृत्यू: २६ फेब्रुवारी१९६६ (दादर,मुंबई,महाराष्ट्र)
वडील: दामोदर सावरकर
आई: राधा सावरकर
पत्नी: यमुनाबाई विनायक सावरकरवैयक्तिक जीवन व शिक्षण
०१. सावरकर हे...
भारताचे स्वातंत्र्य व फाळणी – भाग १
स्वातंत्र्य चळवळीचा अंतिम टप्पा
०. १९४५ सालच्या ऑगस्ट महिन्यात दुसरे महायुध्द थांबले. त्यात इंग्लंडला विजय मिळाला. परंतु युध्दामुळे इंग्लंडची आर्थिक हानी व मनुष्य हानी फार...