जयप्रकाश नारायण
* वैयक्तिक जीवन०१. जयप्रकाश नारायण हे भारतातील एक समाजवादी राजकीय धुरीण व सर्वोदय कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म ११ ऑक्टेबर १९०२ रोजी बिहारच्या सारन जिल्ह्यातील सिताबदियार येथे झाला. तेथेच...
रॉबर्ट क्लाइव्ह
क्लाइव्हची राजकीय व्यवस्था०१. बक्सारच्या लढाईत पराभूत झालेल्या शासकांशी कोणता व्यवहार करावा हे क्लाइव्हला ठरवायचे होते. त्यासाठी तो अवधला गेला आणि त्याने अवधचा नबाब शुजा उदौला ह्याच्याशी...
आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताची भूमिका
स्वातंत्र्यपूर्व काळात आंतरराष्ट्रीय राजकारणातील भूमिका
०१. ब्रह्मदेश इंग्रजांनी जिंकल्याबद्दल असंतोष व्यक्त करण्यात आला (१८८५).०२. ब्रिटिशांच्या साम्राज्यावादी कारवायांसाठी भारतास तळ म्हणून वापरण्यास हरकत घेण्यात आली (१८९२).०३....
१८५७ आणि त्यापूर्वीचे महाराष्ट्रातील उठाव – भाग २
गौंड जमातीतील उठाव
०१. १८१७-१८ च्या काळात नागपूरचे राजे अप्पासाहेब भोसले यांनी गौंड या आदिवासी जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने इंग्रजांविरुद्ध उठाव केला. बेतूर येथे इंग्रजी फौजेचा...
महर्षी धोंडो केशव कर्वे
महर्षी धोंडो केशव कर्वेजन्म : १८ एप्रिल १८५८
जन्मस्थळ : शिरवली, मुरूड, रत्नागिरी
मृत्यू : ९ नोव्हेंबर १९६२
प्रभाव : पंडिता रमाबाई, ईश्वरचंद्र विद्यासागर, हर्बर्ट स्पेन्सर, विष्णुशास्त्री...
भारतात ब्रिटीश सत्तेची स्थापना
युरोपियनांचे भारतात आगमन
०१. वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजेच युरोपियनांच्या व्यापाराला झालेली सुरुवात म्हणावी लागेल. सर्वप्रथम व्यापाराच्या निमित्ताने पोर्तुगीज आले. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेच,...
स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीमध्ये शिक्षणाची भूमिका
* आधुनिक शिक्षणाची सुरुवात
०१. भारतात १९ वे शतक सुरु होण्यापर्यंत शिक्षणाची कक्षा अत्यंत मर्यादित होती.०२. ब्रिटीशांच्या आगमनावेळी भारतातील शिक्षणाचे स्वरूप सर्वस्वी धार्मिक होते. ते...
राज्य पुनर्रचना
प्रस्तावना
भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना व्हावी यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून चळवळी उभ्या राहिल्या होत्या.
ब्रिटिश काळात मुख्यतः प्रशासकीय सोयीनुसार प्रांत व राज्य तयार करण्यात आले होते.
१९०५ मध्ये...
महाराष्ट्र राज्याची निर्मिती (संयुक्त महाराष्ट्र चळवळ) – भाग २
महाराष्ट्र राज्याची निर्मिती (संयुक्त महाराष्ट्र चळवळ) - भाग २
राज्य पुनर्रचना समिती १९५३०१. संयुक्त महाराष्ट्र परिषदेने आपली कैफियत तयार करण्यासाठी मे-जून १९५४ मध्ये रँग्लर परांजपे...
१८५७ आणि त्यापूर्वीचे महाराष्ट्रातील उठाव – भाग १
रामोशांचा उठाव
०१. सासवडच्या सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम रामोशी समाज एकत्रित आला. सत्तू नाईक, साताऱ्याचा चित्तूरसिंग नाईक व पुरंदरचा उमाजी नाईक हे रामोशांचे प्रमुख नेते...