वंग भंग आंदोलन
वंग भंग आंदोलन१६ ऑक्टोबर १९०५ रोजी बंगालच्या फाळणीचा दिवस बंगालवासियांनी दुखवटा दिवस म्हणून पाळला.या आंदोलनावेळी बंगालवासीयांनी स्वदेशीचा स्वीकार तर परदेशी माळावर बहिष्कार टाकला.शाळा, महाविद्यालये,...
संस्थानिक राज्यांचे विलीनीकरण
वसाहतींचे विलीनीकरण : फ्रेंच व पोर्तुगीज
पूर्वपीठिका०१. ब्रिटिश राजवटीत भारताचे ब्रिटिश भारत व संस्थानिकांचे राज्य अशा दोन भागात करण्यात आले. त्यावेळी भारतात सुमारे ६०० संस्थाने होती.०२. संस्थानिक...
इंग्रज शीख युद्ध
इंग्रज शीख युद्ध
पहिले इंग्रज शीख युद्ध (१८४५-१८५६)
०१. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील शीख राज्याची सत्ता रणजितसिंहाच्या हाती होती इंग्रजांनी रणजीतसिंहाच्या अधिकाराला मर्यादा घालण्यासाठी २८ एप्रिल...
अण्णा भाऊ साठे
अण्णा भाऊ साठे
नाव : तुकाराम भाऊराव साठे
जन्म : १ ऑगस्ट १९२० (वाटेगाव, वाळवा, सांगली)मृत्यू : १८ जुलै १९६९
वैयक्तिक जीवन
०१. सध्याच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव...
भारतातील शिक्षणाचा इतिहास – भाग १
आधुनिक पाश्चात्त्य शिक्षणाची ओळख
०१. भारतात युरोपियनांच्या जसजसा प्रभाव पडत गेला तसतसा भारतीयांना आधुनिक शिक्षणाची ओळख झाली.०२. कोलकाता जवळील श्रीरामपूर येथील डँनिश मिशनमधील मिशनरीनी पाश्चात्त्यज्ञान प्रसारार्थ...
मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स – भाग ३
मुगल साम्राज्य
अकबर
१५४२ मध्ये अमरकोट येथे अकबराचा जन्म झाला. १५५६ साली तो दिल्लीच्या गादीवर बसला. १५५६ च्या पानिपतच्या दुसऱ्या युद्धात त्याने हेमू विक्रमादित्य याचा पराभव...
बक्सारची लढाई – भाग १
०१. प्लासीच्या लढाईत कंपनीचे ६५ लोक आणि नवाबाकडील ५००० लोक मारले गेले. के.एम. पन्नीकर म्हणतात त्याप्रमाणे हा एक सौदा होता आणि त्यात...
जयप्रकाश नारायण
* वैयक्तिक जीवन०१. जयप्रकाश नारायण हे भारतातील एक समाजवादी राजकीय धुरीण व सर्वोदय कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म ११ ऑक्टेबर १९०२ रोजी बिहारच्या सारन जिल्ह्यातील सिताबदियार येथे झाला. तेथेच...
ईशान्य भारतातील दहशतवाद
ईशान्य भारताची ओळख
०१. सात राज्यांनी बनलेला हा प्रदेश आताच संवेदनशील झालेला नाही. स्वतंत्र भारतात सामिल झालेल्या, फाळणीमुळे नुकसान झालेल्या, विकास खुटलेल्या आणि उर्वरित भारतापासून वेगळ्या पडलेल्या...
डॉ. एनी बेझंट
डॉ. एनी बेझंट
डॉ. एनी बेझंट या मुळच्या आयरलैंडच्या विदुशी होत्या.१८९१ साली त्या भारतात विवेकानंद यांच्या निमंत्रणावरून आल्या.वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी घटस्फोट घेऊन हिंदू...