लॉर्ड डलहौसी व संस्थान खालसा धोरण
लॉर्ड जेम्स ब्राउन रैम्से, (डलहौसीचा पहिला मार्क्वेस)
कारकिर्द (१८४८-१८५६)
०१. वेलस्लीनंतर इंग्रज सत्तेची मोठी वाढ लॉर्ड डलहौसीने केली. खऱ्या अर्थाने तो इंग्रजांच्या साम्राज्याचा निर्माता होता. लॉर्ड डलहौसी भारतात ब्रिटीश साम्राज्याची...
इंडियन नैशनल कॉंग्रेस (राष्ट्रीय सभा) – भाग २
राष्ट्रीय सभेचे स्वरुप व कार्यप्रणाली
०१. राष्ट्रीय सभेचे स्वरुप हे प्रारंभापासून लोकशाही पध्दतीचे होते. या सभेची रचना संसदेप्रमाणे होती. तिचे कामकाज हे चर्चा व मतदान अशा लोकशाही...
इंडियन नैशनल कॉंग्रेस (राष्ट्रीय सभा) – भाग १
राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था
जमीनदारांची संघटना
१८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय हक्क मिळविणे व त्याद्वारे...
डॉ. एनी बेझंट
डॉ. एनी बेझंट या मुळच्या आयरलैंडच्या विदुशी होत्या.१८९१ साली त्या भारतात विवेकानंद यांच्या निमंत्रणावरून आल्या.वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी घटस्फोट घेऊन हिंदू धर्माचा स्वीकार केला.१८९३ साली...
१८५७ चा उठाव – भाग ५
१८५७ च्या उठावाचे स्वरूप
०१. शिपायांचे बंड, उठाव आणि स्वातंत्र्ययुद्ध असे तीन दृष्टीकोन समोर येतात.०२. स्थानभ्रष्ट झालेल्या संस्थानिकांनी व जमीनदारांनी आपली गेलेली मालमत्ता व...
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – भाग २
राजकारण
०१. टिळक १८९० साली कॉंग्रेस पक्षात सामील झाले. गांधीच्या पूर्वी टिळकच देशातील सर्वात मोठे राजकीय व्यक्ती होते. नंतर गांधीच्या वलयासमोर टिळकांची जादू फिकी पडली.०२. पुण्याच्या...
इतिहास काळातील भारतातील व्यापारी कंपन्या
०१. भारत व अतिपूर्वेकडील राष्ट्रांबरोबर व्यापार करण्यासाठी काही यूरोपीय राष्ट्रांनी व्यापारी कंपन्याना अधिकृत परवानगी दिली. सोळाव्या शतकापासून इंग्लंड, द युनायटेड प्रॉव्हिन्सेस (नेदरलैंड), फ्रान्स,...
१८५७ चा उठाव – भाग ४
१८५७ च्या उठावाच्या अपयशाची कारणे
०१. १८५७ चा उठाव सर्व भारतात एकाच वेळी झाला नाही. दिल्ली, अवध, बिहार, मध्य प्रदेश, बुंदेलखंड इत्यादी प्रदेशात या बंडाचा फैलाव झाला. नर्मदेच्या दक्षिणेकडे...
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – भाग १
जन्म : २३ जुलै १८५६ (चिखलगाव, दापोली, रत्नागिरी, महाराष्ट्र)मृत्यू : १ ऑगस्ट १९२० (मुंबई, महाराष्ट्र)वैयक्तिक जीवन
०१. केशव उर्फ बाळ गंगाधर टिळकांचा जन्म रत्नागिरीमधील एका...
वॉरेन हेस्टिंग्ज
०१. १७७२ वॉरन हेस्टिंग्ज बंगालचा गव्हर्नर म्हणून भारतात आला. त्या वेळी कंपनीची आर्थिक स्थिती खूप खालावली होती. खजिना रिकामा पडला होता. कंपनीच्या अधिकाऱ्यात लाचखोरी वाढली होती....