You dont have javascript enabled! Please enable it!

जातीय निवाड़ा व् पुणे करार

0
जातीय निवाड़ा १६ ऑगस्ट १९३२ रोजी इंग्लंडचा पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी हा जातीय निवाडा घोषित केला.तिसऱ्या गोलमेज परिषदेत जातवार प्रतिनिधित्वावर एकमत न झाल्याने त्यांनी हा...

चलेजाव आंदोलन

0
०१. क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग याचा सामुदायिक परिणाम म्हणून ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणीने बैठकीत 'चलेजाव' ठराव मांडला.०२. मुंबईत ७ ऑगस्ट १९४२ रोजी...

सविनय कायदेभंग व मिठाचा सत्याग्रह

0
नेहरू रिपोर्ट लागू करण्यासाठी गांधींनी ब्रिटिशांना मुदत दिली. मुदतीचा कालावधी संपल्यानंतरही ब्रिटिशांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यावेळी गांधींनी इंग्रजांशी तडजोड करण्यासाठी त्यांच्यासमोर संपूर्ण दारूबंदी,...

सायमन कमिशन व नेहरू रिपोर्ट

0
सायमन कमिशन  १९२७च्या कायद्याने कोणत्या सुधारणा झाल्या याचा अभ्यास करणे व भारतीयांंना नवीन योजना जाहिर करण्यासाठी सायमन कमिशनची नियूक्ती केली. हा एक सात सदस्यीय आयोग होता....

गांधीजींच्या शेतकरी चळवळी

0
शेतकरी व गांधीजींची चळवळसन १८५७ ते १९२१ हया ६४ वर्षाच्या काळात शेतकरी चळवळीने मूळ धरले. शेतकरी असंतोषामुळे संघटित होऊ लागले.  हया असंतोषाची मुख्य तीन कारणे...

स्वराज्य पक्षाची स्थापना

0
स्थापना : १ जानेवारी १९२३ स्थळ : अलाहाबाद अध्यक्ष : बॅ. चित्तरंजन दास (देशबंधू) सचिव : मोतीलाल नेहरू सहकार्य : न.चि. केळकर०१. १९२० च्या दशकाचा मोठा काळ गांधीजी प्रत्यक्ष...

असहकार आंदोलन

0
असहकार आंदोलन भारतीय लोकमताच्या दडपणामुळे ब्रिटिश सरकारने जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या हंटर आयोगाने जनरल डायरविरूध्द कोणतीही ठोस कारवाई सुचवली नाही.इंग्लडमध्ये डायरच्या कृत्याचे समर्थ...

खिलाफत चळवळ

0
खिलाफत चळवळपहिल्या महायुद्धाच्या शेवटी १९१८–२२ च्या कालखंडात तुर्की साम्राज्याचे तुकडे करून सुलतानाची सत्ता संपुष्टात आणण्याचा विचार विजयी दोस्त राष्ट्रांनी केला. त्याविरुद्ध भारतात चळवळ झाली.खिलाफत म्हणजे...

जालियनवाला बाग हत्याकांड

0
जालियनवाला बाग हत्याकांड ६ एप्रिल १९१९ रोजी गांधीजींनी रौलेट कायद्याविरुद्ध लढा उभा केला. याचा कायद्याला भारतीयांनी 'काळा कायदा' असे नाव दिले.या कायद्याने ब्रिटिशांना कोणत्याही भारतीयाला...

डॉ. एनी बेझंट

0
डॉ. एनी बेझंट डॉ. एनी बेझंट या मुळच्या आयरलैंडच्या विदुशी होत्या.१८९१ साली त्या भारतात विवेकानंद यांच्या निमंत्रणावरून आल्या.वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी घटस्फोट घेऊन हिंदू...

Trending Articles

Popular Articles

७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीचे महत्व

0
७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीचे महत्व * ७३ वी घटनादुरुस्ती ०१. ७३ वी घटनादुरुस्ती ही ग्रामीण पंचायतराजशी निगडित आहे. १९९२ साली ७३ वे घटनादुरुस्ती विधेयक मान्य झाले...
error: Alert: Content is protected !!