जातीय निवाड़ा व् पुणे करार
जातीय निवाड़ा
१६ ऑगस्ट १९३२ रोजी इंग्लंडचा पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी हा जातीय निवाडा घोषित केला.तिसऱ्या गोलमेज परिषदेत जातवार प्रतिनिधित्वावर एकमत न झाल्याने त्यांनी हा...
चलेजाव आंदोलन
०१. क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग याचा सामुदायिक परिणाम म्हणून ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणीने बैठकीत 'चलेजाव' ठराव मांडला.०२. मुंबईत ७ ऑगस्ट १९४२ रोजी...
सविनय कायदेभंग व मिठाचा सत्याग्रह
नेहरू रिपोर्ट लागू करण्यासाठी गांधींनी ब्रिटिशांना मुदत दिली. मुदतीचा कालावधी संपल्यानंतरही ब्रिटिशांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यावेळी गांधींनी इंग्रजांशी तडजोड करण्यासाठी त्यांच्यासमोर संपूर्ण दारूबंदी,...
सायमन कमिशन व नेहरू रिपोर्ट
सायमन कमिशन
१९२७च्या कायद्याने कोणत्या सुधारणा झाल्या याचा अभ्यास करणे व भारतीयांंना नवीन योजना जाहिर करण्यासाठी सायमन कमिशनची नियूक्ती केली.
हा एक सात सदस्यीय आयोग होता....
गांधीजींच्या शेतकरी चळवळी
शेतकरी व गांधीजींची चळवळसन १८५७ ते १९२१ हया ६४ वर्षाच्या काळात शेतकरी चळवळीने मूळ धरले. शेतकरी असंतोषामुळे संघटित होऊ लागले.
हया असंतोषाची मुख्य तीन कारणे...
स्वराज्य पक्षाची स्थापना
स्थापना : १ जानेवारी १९२३
स्थळ : अलाहाबाद
अध्यक्ष : बॅ. चित्तरंजन दास (देशबंधू)
सचिव : मोतीलाल नेहरू
सहकार्य : न.चि. केळकर०१. १९२० च्या दशकाचा मोठा काळ गांधीजी प्रत्यक्ष...
असहकार आंदोलन
भारतीय लोकमताच्या दडपणामुळे ब्रिटिश सरकारने जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या हंटर आयोगाने जनरल डायरविरूध्द कोणतीही ठोस कारवाई सुचवली नाही. इंग्लडमध्ये डायरच्या कृत्याचे समर्थ...
खिलाफत चळवळ
पहिल्या महायुद्धाच्या शेवटी १९१८–२२ च्या कालखंडात तुर्की साम्राज्याचे तुकडे करून सुलतानाची सत्ता संपुष्टात आणण्याचा विचार विजयी दोस्त राष्ट्रांनी केला. त्याविरुद्ध भारतात चळवळ झाली. खिलाफत म्हणजे खलीफाची...
जालियनवाला बाग हत्याकांड
६ एप्रिल १९१९ रोजी गांधीजींनी रौलेट कायद्याविरुद्ध लढा उभा केला. याचा कायद्याला भारतीयांनी 'काळा कायदा' असे नाव दिले. या कायद्याने ब्रिटिशांना कोणत्याही भारतीयाला विना...
डॉ. एनी बेझंट
डॉ. एनी बेझंट या मुळच्या आयरलैंडच्या विदुशी होत्या.१८९१ साली त्या भारतात विवेकानंद यांच्या निमंत्रणावरून आल्या.वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी घटस्फोट घेऊन हिंदू धर्माचा स्वीकार केला.१८९३ साली...