चालू घडामोडी २६ & २७ ऑक्टोबर २०१६
शैक्षणिक व संशोधन परिषद आता विद्या प्राधिकरण ०१. शिक्षणक्षेत्रात महाराष्ट्रास देशपातळीवर प्रथम तीन क्रमांकात आणण्याच्या हेतूने राज्य शैक्षणिक व संशोधन […]
शैक्षणिक व संशोधन परिषद आता विद्या प्राधिकरण ०१. शिक्षणक्षेत्रात महाराष्ट्रास देशपातळीवर प्रथम तीन क्रमांकात आणण्याच्या हेतूने राज्य शैक्षणिक व संशोधन […]
टाटा सन्स अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री पायउतार०१. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सोमवारी सायरस मिस्त्री यांना हटविण्यात आले. रतन टाटा यांची तात्पुरते अध्यक्ष
युरोपीय अवकाश संस्थेच्या मार्स लँडरचा स्फोट? ०१. युरोपीय अवकाश संस्थेच्या मार्स लँडरचा मंगळावरील भूमीवर उतरण्यापूर्वीच स्फोट झाला असावा, असा अंदाज
ब्रिटिशकालीन भारतातील औद्योगिक धोरण ०१. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतात अनेक उद्योगधंदे व कसबी कारागिरीचे व्यवसाय भरभराटीस आले होते. अनेक जागतिक बाजारांत भारतीय
अण्वस्त्रक्षम ‘अरिहंत’ नौदलात दाखल ०१. भारताने ‘आयएनएस अरिहंत’ ही स्वदेशी बनावटीची पहिली अण्वस्त्रक्षम पाणबुडी ऑगस्ट महिन्यातच नौदलात दाखल केली आहे.
‘महा-मेट्रो’चा राज्याचा प्रस्ताव ०१. राज्यातील मुंबई, नागपूर व पुणे या तिन्ही मेट्रोमार्गांचे काम जलदगतीने व्हावे यासाठी ‘महाराष्ट्र’ म्हणजेच ‘महा-मेट्रो’ नावाचे
चंद्रावर दुर्बिण उभारण्याचा विचार ०१. अवकाशाचे अधिक चांगल्या पद्धतीने निरीक्षण करण्यासाठी चंद्रावर दुर्बिण उभारण्याबाबत भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्रो) चाचपणी सुरू
ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे नोव्हेंबरमध्ये भारत दौऱ्यावर ०१. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेमा मे भारताचा दौरा करणार आहेत. लघू आणि मध्यम उद्योगांच्या प्रतिनिधींच्या
भारताने केली क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेची खरेदी ०१. भारत आणि रशियामध्ये अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी करार झाला आहे. या करारा अंतर्गत पाच एस-४०० ट्रायंफ क्षेपणास्त्र
महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर पत्रकारिता ०१. महात्मा फुले यांच्या ‘सत्यशोधक समाजा’च्या चळवळीतून ब्राह्मणेतरांच्या पत्रकारितेला चालना मिळाली. ब्राह्मणांच्या हाती असलेली वृत्तपत्रे ब्राह्मणेतरांच्या तसेच दलितांच्या
मराठी भाषेतील वृत्तपत्रे ०१. महाराष्ट्रातील प्रबोधनयुगाचा विचार करता चार मुख्य वृत्तपत्रीय प्रवाह दर्शवले जातात. सुधारणावादी प्रवाह, ख्रिस्ती धर्मप्रचारकांचा प्रवाह, धर्म-परंपराभिमानी प्रवाह आणि अब्राह्मणी (बहुजनवादी) प्रवाह हे
चार धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांना मंजुरी ०१. सागरी उधाणामुळे होणारी जमिनीची धूप रोखण्यासाठी रायगड जिल्ह्य़ातील चार समुद्रकिनाऱ्यावर ९ कोटींचे धूपप्रतिबंधक बंधारे बांधले जाणार