वंग भंग आंदोलन
वंग भंग आंदोलन१६ ऑक्टोबर १९०५ रोजी बंगालच्या फाळणीचा दिवस बंगालवासियांनी दुखवटा दिवस म्हणून पाळला.या आंदोलनावेळी बंगालवासीयांनी स्वदेशीचा स्वीकार तर परदेशी माळावर बहिष्कार टाकला.शाळा, महाविद्यालये,...
गोपाळ कृष्ण गोखले
गोपाळ कृष्ण गोखले
जन्म : ९ मे १८६६
जन्मस्थळ : कोथळूक जि.रत्नागिरीगोपाळ कृष्ण गोखले हे भारताच्या इतिहासातील अतिशय महत्वाच्या व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत.महात्मा गांधी, सरोजिनी नायडू आणि...
फिरोजशाह मेहता
फिरोजशाह मेहता
जन्म : ४ ऑगस्ट १८४५
जन्मस्थळ : मुंबई
ओळख
मुंबईचा सिंह
भारतातील सर्वोत्तम वादपटू
मुंबईचा चारवेळा महापौर१८६९ साली मुंबईत ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची एक शाखा स्थापन करण्यात...
दादाभाई नौरोजी
दादाभाई नौरोजी
जन्म : ४ सप्टेंबर १८२८
जन्मस्थळ : नवसारी (गुजरात)
प्रभाव : विल्बर फोर्स
ओळख
भारताचे पितामह
आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते
भारतीय अर्थशास्त्राचे जनक
जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते
भारतीय स्वराज्याचे...
भारतातील औद्योगिक विकास (भारताचा औद्योगिक इतिहास)
ब्रिटिशकालीन भारतातील औद्योगिक धोरण
०१. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतात अनेक उद्योगधंदे व कसबी कारागिरीचे व्यवसाय भरभराटीस आले होते. अनेक जागतिक बाजारांत भारतीय वस्तूंना, विशेषतः सुती व रेशमी...
महाराष्ट्रातील वृत्तपत्रांचा इतिहास – भाग २
महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर पत्रकारिता
०१. महात्मा फुले यांच्या ‘सत्यशोधक समाजा’च्या चळवळीतून ब्राह्मणेतरांच्या पत्रकारितेला चालना मिळाली. ब्राह्मणांच्या हाती असलेली वृत्तपत्रे ब्राह्मणेतरांच्या तसेच दलितांच्या प्रश्नांना न्याय देऊ शकत नाहीत,...
महाराष्ट्रातील वृत्तपत्रांचा इतिहास – भाग १
मराठी भाषेतील वृत्तपत्रे
०१. महाराष्ट्रातील प्रबोधनयुगाचा विचार करता चार मुख्य वृत्तपत्रीय प्रवाह दर्शवले जातात. सुधारणावादी प्रवाह, ख्रिस्ती धर्मप्रचारकांचा प्रवाह, धर्म-परंपराभिमानी प्रवाह आणि अब्राह्मणी (बहुजनवादी) प्रवाह हे ते चार प्रवाह आहेत.
०२. सुरुवातीच्या काळातील...
महाराष्ट्र राज्याची निर्मिती (संयुक्त महाराष्ट्र चळवळ) – भाग ३
* संयुक्त महाराष्ट्राची स्थापना०१. अखेर १०५ जणांच्या बलिदानानंतर, १ मे १९६० ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ...
आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताची भूमिका
स्वातंत्र्यपूर्व काळात आंतरराष्ट्रीय राजकारणातील भूमिका
०१. ब्रह्मदेश इंग्रजांनी जिंकल्याबद्दल असंतोष व्यक्त करण्यात आला (१८८५).०२. ब्रिटिशांच्या साम्राज्यावादी कारवायांसाठी भारतास तळ म्हणून वापरण्यास हरकत घेण्यात आली (१८९२).०३....
बांगलादेश मुक्तिसंग्राम आणि त्यानंतर
ठळक घडामोडी
०१. १९४६ च्या सुरुवातीस निवडणुका झाल्या, त्या वेळी देशात फक्त १५ टक्के सुशिक्षित व जमीनजुमला धारणा करणाऱ्यांनाच मताधिकार होता. त्यामुळे बंगालमध्ये अशरफ मुसलमानांचा राजकारणावरचा...