ईशान्य भारतातील दहशतवाद
ईशान्य भारताची ओळख
०१. सात राज्यांनी बनलेला हा प्रदेश आताच संवेदनशील झालेला नाही. स्वतंत्र भारतात सामिल झालेल्या, फाळणीमुळे नुकसान झालेल्या, विकास खुटलेल्या आणि उर्वरित भारतापासून वेगळ्या पडलेल्या...
भारतातील वृत्तपत्रांचा इतिहास – भाग २
भारतीय भाषांतील प्रारंभीची वृत्तपत्रे
०१. भारतीय वा देशी भाषांतील वृत्तपत्र व्यवसायाचा प्रारंभही बंगालमध्ये झाला. १८१६ साली गंगाधर भट्टाचार्य या गृहस्थाने बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र बंगाली भाषेत...
भारतातील वृत्तपत्रांचा इतिहास – भाग १
भारतातील मुद्रणकलेचा विकास
०१. भारतामध्ये मुद्रण तंत्र प्रथम १५५६ मध्ये माहीत झाले. पोर्तुगीज लोकांनी गोव्यात एक मुद्रणालय सुरू केले. ते सुरू करण्याचा मुख्य उद्देश येथील लोकांचे धर्मातर...
भारतातील शिक्षणाचा इतिहास – भाग २
१८५४ चा वुडचा खलिता
०१. ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष सर चार्ल्स वुड यांच्या सांगण्यावरून कंपनीने जे शैक्षणिक आदेश दिले, त्यांना वुडचा खलिता किंवा...
भारतातील शिक्षणाचा इतिहास – भाग १
आधुनिक पाश्चात्त्य शिक्षणाची ओळख
०१. भारतात युरोपियनांच्या जसजसा प्रभाव पडत गेला तसतसा भारतीयांना आधुनिक शिक्षणाची ओळख झाली.०२. कोलकाता जवळील श्रीरामपूर येथील डँनिश मिशनमधील मिशनरीनी पाश्चात्त्यज्ञान प्रसारार्थ...
फाळणीनंतरच्या समस्या
फाळणीनंतरच्या समस्या
०१. फाळणीनंतर भारतासमोर काही समस्या आवासून उभ्या होत्या. त्यात संस्थानांचे भारतात विलीनीकरण, फाळणीमुळे उद्भवलेल्या जातीय दंगली शमविणे, पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या सुमारे ६०...
भारतातील १९७१ सालची आणीबाणी
* आणीबाणी अर्थ०१. सर्वसाधारणपणे युद्ध, अंतर्गत गोंधळ, बंडाळी, पूर, संसर्गजन्य रोग, साथ, आर्थिक मंदी यांसारख्या परिस्थितीत आणीबाणी लादली जाते. इतर देशांच्या तुलनेत भारतीय संविधानाने...
भारताचे स्वातंत्र्य व फाळणी – भाग २
मुस्लीम लीग
०१. १८५७ च्या उठावात प्रामुख्याने मुस्लिम आघाडीवर होते. त्यामुळे इंग्रजांनी १८७० पासून मुसलमानांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. फुटीरतेची भावना जोपासणे व वाढविण्याचे कार्य मुस्लीम नेते...
विलीनीकरण : हैदराबाद, जुनागड, जम्मू काश्मीर
जम्मूविलीनीकरण : हैदराबाद, जुनागड, जम्मू काश्मीर
काश्मीर विलीनीकरण
०१. काश्मीर संस्थानात लडाख, गिलगिट, काश्मीर, खोरे, व जम्मू, या प्रदेशांचा समावेश होता. काश्मीर संस्थानचा राजा हरिसिंग हा हिंदू होता....
१८५७ चा उठाव – भाग ५
१८५७ च्या उठावाचे स्वरूप०१. शिपायांचे बंड, उठाव आणि स्वातंत्र्ययुद्ध असे तीन दृष्टीकोन समोर येतात.
०२. स्थानभ्रष्ट झालेल्या संस्थानिकांनी व जमीनदारांनी आपली गेलेली मालमत्ता व हक्क...