भारतीय राज्यघटनेवर प्रभाव टाकणारे स्वातंत्र्यपूर्व काळातील काही कायदे – भाग २
भारतीय राज्यघटनेवर प्रभाव टाकणारे स्वातंत्र्यपूर्व काळातील काही कायदे - भाग २
कंपनी शासनाचा काळ १७५७-१८५७ असा होता. त्यामध्ये १७७३ ते ९२ पर्यतचा काळ संसदीय कायद्यांचा...
केंद्रशासित प्रदेश – भाग २
केंद्रशासित प्रदेश - भाग २
* दिल्ली विधानसभेकरिता तरतूद०१. दिल्ली विधान सभेची सर्वप्रथम स्थापना १ मार्च १९५२ रोजी झाली. त्याचे उद्घाटन तत्कालीन गृहमंत्री...
काँग्रेस समाजवादी पक्ष
स्थापना
१९३२ च्या कायदेभंगाच्या चळवळीचा जोर ओसरल्यानंतर काँग्रेसमध्ये सनदशीर राजकारणाचे वारे वाहू लागले. कायदेभंगाच्या प्रत्यक्ष चळवळीपेक्षा सनदशीर राजकारणामध्ये प्यादी पुढेमागे करून स्वातंत्र्य लढा पुढे न्यावा...
इंग्रज शीख युद्ध
इंग्रज शीख युद्ध
पहिले इंग्रज शीख युद्ध (१८४५-१८५६)
०१. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील शीख राज्याची सत्ता रणजितसिंहाच्या हाती होती इंग्रजांनी रणजीतसिंहाच्या अधिकाराला मर्यादा घालण्यासाठी २८ एप्रिल...
घटनानिर्मिती
घटनानिर्मिती
१९३४ मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय साम्यवादी नेते मानवेंद्रनाथ रॉय यांना दिले जातेत्यापूर्वी भारतमंत्री बर्कन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू...
महाराष्ट्रातील वृत्तपत्रांचा इतिहास – भाग १
मराठी भाषेतील वृत्तपत्रे
०१. महाराष्ट्रातील प्रबोधनयुगाचा विचार करता चार मुख्य वृत्तपत्रीय प्रवाह दर्शवले जातात. सुधारणावादी प्रवाह, ख्रिस्ती धर्मप्रचारकांचा प्रवाह, धर्म-परंपराभिमानी प्रवाह आणि अब्राह्मणी (बहुजनवादी) प्रवाह हे ते चार प्रवाह आहेत.
०२. सुरुवातीच्या काळातील...
भारतातील शैक्षणिक आयोग व योजना – भाग २
राष्ट्रीय शिक्षण धोरण १९६८ (National Policy of Education 1968)
कोठारी आयोगाच्या शिफारसी लागू करून शिक्षण यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी १९६८ मध्ये पहिले राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झाले.यांत...
मुलभूत कर्तव्ये – भाग २
मुलभूत कर्तव्ये - भाग २
मुलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्ये०१. काही कर्तव्ये नैतिक तर उर्वरित नागरी स्वरुपाची आहेत.०२. मुलभूत कर्तव्यामध्ये भारतीय जीवनशैलीचा संहतीकरणाचा भाग समाविष्ट आहे.०३. मुलभूत...
अर्थव्यवस्थेचे स्वरूप
अर्थव्यवस्थेचे स्वरूप
अर्थव्यवस्था (Economics) हे एक प्रकारचे सामाजिकशास्त्र (Social Science) आहे. अर्थशास्त्र वस्तू आणि सेवा यांच्या उत्पादन, वितरण आणि वापराचे विश्लेषण करते.अॅडम स्मिथ यांच्या मते...
खिलाफत चळवळ
खिलाफत चळवळपहिल्या महायुद्धाच्या शेवटी १९१८–२२ च्या कालखंडात तुर्की साम्राज्याचे तुकडे करून सुलतानाची सत्ता संपुष्टात आणण्याचा विचार विजयी दोस्त राष्ट्रांनी केला. त्याविरुद्ध भारतात चळवळ झाली.खिलाफत म्हणजे...