अकरावी पंचवार्षिक योजना
अकरावी पंचवार्षिक योजना
कालावधी : १ एप्रिल २००७ ते ३१ मार्च २०१२
अध्यक्ष : डॉ. मनमोहन सिंग
उपाध्यक्ष : मॉन्टेकसिंह अहलुवालिया
योजनेचे शिर्षक : वेगवान सर्वसमावेशक विकासाकडे
विकासदर :...
भारतातील वृत्तपत्रांचा इतिहास – भाग १
भारतातील मुद्रणकलेचा विकास
०१. भारतामध्ये मुद्रण तंत्र प्रथम १५५६ मध्ये माहीत झाले. पोर्तुगीज लोकांनी गोव्यात एक मुद्रणालय सुरू केले. ते सुरू करण्याचा मुख्य उद्देश येथील लोकांचे धर्मातर...
चालू घडामोडी १५ व १६ सप्टेंबर २०१७
चकमा व हाजोंग निर्वासितांना भारताचे नागरिकत्व
रोहिंग्या निर्वासितांचा प्रश्न चर्चेत असतानाच दुसरीकडे केंद्र सरकारने ईशान्य भारतातील चकमा आणि हाजोंग निर्वासितांना भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला...
चलनवाढ
किंमत चलनवाढ अशी स्थिती आहे की ज्यामध्ये पैशाचे मूल्य घटते आणि पातळीत वाढ होते. - क्रॉउथर
अधिक झालेला पैसा जेव्हा कमी वस्तूंचा पाठ्लाग करतो त्या स्थितीला...
चालू घडामोडी ११ व १२ डिसेंबर २०१७
साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड
बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त आयएएस अधिकारी, कथाकार व कादंबरीकार लक्ष्मीकांत...
चालू घडामोडी ०७ व ०८ ऑक्टोबर २०१७
दिग्दर्शक कुंदन शहा यांचे मुंबईत निधन 'नुक्कड' आणि 'वागले की दुनिया' अशा लोकप्रिय मालिका आणि 'जाने भी दो यारो', 'कभी हा कभी ना' आदी...
चालू घडामोडी ०९ व १० जुलै २०१७
स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून नेपाळमध्ये 'डिजिटल व्हिलेज'
स्टेट बॅंक ऑफ इंडियाने नेपाळमध्ये 'डिजिटल व्हिलेज' उपक्रमांतर्गत एका गावाचा कायापालट केला आहे. या गावातील सर्व व्यवहार डिजिटल...
घटनानिर्मिती
घटनानिर्मिती
१९३४ मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय साम्यवादी नेते मानवेंद्रनाथ रॉय यांना दिले जातेत्यापूर्वी भारतमंत्री बर्कन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू...
नववी पंचवार्षिक योजना
नववी पंचवार्षिक योजना
कालावधी : १ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००२
अध्यक्ष : इंद्रकुमार गुजराल (१९९७-१९९८)
अटलबिहारी वाजपेयी (१९९८ नंतर)
उपाध्यक्ष : मधू दंडवते (१९९८ पर्यंत)
जसवंतसिंग (१९९८-१९९९)
के.सी....
राष्ट्रीय उत्पन्न
राष्ट्रीय उत्पन्न
जागतिक महामंदीनंतर अमेरिकेमध्ये शास्त्रीय पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न झाला.इतिहास तज्ज्ञांच्या मते इस १ ते १००० पर्यंत भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती.मध्ययुगीन...