You dont have javascript enabled! Please enable it!

प्राचीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स – भाग ३

0
मौर्य काळ सम्राट अशोक प्राचीन अभिलेखांमध्ये अशोकाचा उल्लेख 'देवनामप्रिय' आणि 'प्रियदर्शी' असेही करण्यात आला आहे. सिंहली भाषिक ग्रंथ दीपवंश मध्ये त्याचा उल्लेख 'प्रियदर्शन' असा करण्यात आला...

लॉर्ड कॉर्नवालिस

0
लॉर्ड कॉर्नवालिस ०१. लॉर्ड एडवर्ड कॉर्नवालिस हा अत्यंत कार्यक्षम असा गव्हर्नर जनरल होता. त्यांने राज्याच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप करण्याचे टाळले. पण तरीही त्यास टिपूशी युध्द...

१८५७ चा उठाव – भाग १

0
१८५७ चा उठाव - भाग १ उठावाची पूर्वपीठिका०१. १७५७ ते १८५६ हा इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. १८५६ पर्यंत संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती.०२. १८५७ मध्ये...

भारताचे स्वातंत्र्य व फाळणी – भाग २

0
 मुस्लीम लीग ०१. १८५७ च्या उठावात प्रामुख्याने मुस्लिम आघाडीवर होते. त्यामुळे इंग्रजांनी १८७० पासून मुसलमानांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. फुटीरतेची भावना जोपासणे व वाढविण्याचे कार्य मुस्लीम नेते...

भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या योजना

0
०१. १९४५ सालच्या ऑगस्ट महिन्यात दुसरे महायुध्द थांबले. त्यात इंग्लंडला विजय मिळाला खरा परंतु युध्दामुळे इंग्लंडची आर्थिक हानी व मनुष्य हानी फार मोठया प्रमाणावर...

बक्सारची लढाई – भाग २

0
बक्सारची लढाई ०१. प्रत्यक्षात संघर्षाला प्रारंभ १७६३ मध्ये झाला. ताबडतोब कंपनीने मीर कासीमला काढून पुन्हा मीर जाफरला बंगालच्या नवाबपदावर बसविण्याची घोषणा केली. बादशाहा शाह आलमची संमती...

भारतीय राज्यघटनेवर प्रभाव टाकणारे स्वातंत्र्यपूर्व काळातील काही कायदे – भाग १

0
भारतीय राज्यघटनेवर प्रभाव टाकणारे स्वातंत्र्यपूर्व काळातील काही कायदे - भाग १ रेग्युलेटिंग एक्ट १७७३ ची पार्श्वभूमी०१. कंपनीचा दिवाळखोरीपणा आणि दुहेरी राज्यव्यवस्थेच्या दुष्परिणामामुळे कंपनीचे ब्रिटिश सरकारकडे...

इंडियन नैशनल कॉंग्रेस (राष्ट्रीय सभा) – भाग ३

0
स्वातंत्र्य चळवळीतील कॉंग्रेस ०१. अर्जविनंत्यांच्या मार्गाने भारतीयांना ब्रिटिशांकडून राजकीय हक्क मिळू शकतील, या श्रद्धेला व्हाइसरॉय लॉर्ड कर्झनच्या कारकीर्दीत धक्का बसला. कर्झनने बंगालची फाळणी करण्याचे ठरविले.-त्यामुळे १९०५...

इंग्रज मराठा युद्धे – भाग २

0
इंग्रज मराठा युद्धे - भाग २ पहिल्या युद्धानंतरचा शांत काळ०१. या तहानंतर वीस वर्षात इंग्रज व मराठा यांच्यात समस्या निर्माण झाली नाही. १७९९ मध्ये सरदेशमुखी व...

भारतातील शिक्षणाचा इतिहास – भाग २

0
१८५४ चा वुडचा खलिता ०१. ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष सर चार्ल्स वुड यांच्या सांगण्यावरून कंपनीने जे शैक्षणिक आदेश दिले, त्यांना वुडचा खलिता किंवा...

Trending Articles

Popular Articles

राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग १

0
राष्ट्रीय सभेची अधिवेशने - भाग १ पहिले कॉंग्रेस अधिवेशन०१. जर हे अधिवेशन पुण्याला भरले असते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष मुंबईचे हंगामी गवर्नर लॉर्ड रे बनले...
error: Alert: Content is protected !!