You dont have javascript enabled! Please enable it!

महात्मा ज्योतीराव फुले

0
महात्मा ज्योतीराव फुलेजन्म : ११ एप्रिल १८२७ (कटगुण, सातारा, महाराष्ट्र)मृत्यू : २८ नोव्हेंबर १८९० (पुणे, महाराष्ट्र) * वैयक्तिक जीवन ०१. जोतीबा फुले यांचे मूळ गाव -...

इंग्रज फ्रेंच युद्ध – भाग २

0
तृतीय कर्नाटक युद्ध (१७५६-१७६३) ०१. १७५६ मध्ये युरोपात इंग्लंड व फ्रांसमध्ये परत युद्ध सुरु झाले ते सप्तवर्षीय युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. यूरोपातील युद्धाची बातमी येताच...

१८५७ आणि त्यापूर्वीचे महाराष्ट्रातील उठाव – भाग २

0
गौंड जमातीतील उठाव ०१. १८१७-१८ च्या काळात नागपूरचे राजे अप्पासाहेब भोसले यांनी गौंड या आदिवासी जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने इंग्रजांविरुद्ध उठाव केला. बेतूर येथे इंग्रजी फौजेचा...

पंडित नेहरुंचे परराष्ट्र धोरण

0
पंडित नेहरुंचे परराष्ट्र धोरण०१. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून पंडित नेहरुंनी सूत्रे हाती घेतली. पंतप्रधानपदाबरोबरच परराष्ट्र खात्याचा कार्यभारही नेहरुंनी आपल्याकडेच ठेवला. ०२. नेहरुंना जागतिक...

फाळणीनंतरच्या समस्या

0
फाळणीनंतरच्या समस्या ०१. फाळणीनंतर भारतासमोर काही समस्या आवासून उभ्या होत्या. त्यात संस्थानांचे भारतात विलीनीकरण, फाळणीमुळे उद्भवलेल्या जातीय दंगली शमविणे, पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या सुमारे ६०...

भारतीय राज्यघटनेवर प्रभाव टाकणारे स्वातंत्र्यपूर्व काळातील काही कायदे – भाग १

0
भारतीय राज्यघटनेवर प्रभाव टाकणारे स्वातंत्र्यपूर्व काळातील काही कायदे - भाग १ रेग्युलेटिंग एक्ट १७७३ ची पार्श्वभूमी०१. कंपनीचा दिवाळखोरीपणा आणि दुहेरी राज्यव्यवस्थेच्या दुष्परिणामामुळे कंपनीचे ब्रिटिश सरकारकडे...

इंग्रज-गुरखा युद्धे

0
इंग्रज-गुरखा युद्धे इंग्रज-गुरखा युद्धे (१८१४-१८१६)०१. हिमालयाच्या दक्षिण उतरणीवर सतलजपासून सिक्कीमपर्यंत पसरलेल्या प्रदेशात पूर्वी मंगोलियन वंशाचे लोक राहत होते. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस हिंदुस्थानातील राजपुतांनी हा प्रदेश...

भारतातील १९७१ सालची आणीबाणी

0
* आणीबाणी अर्थ०१. सर्वसाधारणपणे युद्ध, अंतर्गत गोंधळ, बंडाळी, पूर, संसर्गजन्य रोग, साथ, आर्थिक मंदी यांसारख्या परिस्थितीत आणीबाणी लादली जाते. इतर देशांच्या तुलनेत भारतीय संविधानाने...

संस्थानिक राज्यांचे विलीनीकरण

0
वसाहतींचे विलीनीकरण : फ्रेंच व पोर्तुगीज पूर्वपीठिका०१. ब्रिटिश राजवटीत भारताचे ब्रिटिश भारत व संस्थानिकांचे राज्य अशा दोन भागात करण्यात आले. त्यावेळी भारतात सुमारे ६०० संस्थाने होती.०२. संस्थानिक...

इतिहास प्रश्न उत्तरे

0
१.  ठगांचा यशस्वी बंदोबस्त कोणत्या गव्हर्नर जनरलने केला? उत्तर:- लॉर्ड विल्यम बेंटीक२.  भ्रूणहत्या व बालहत्या थांबविण्याचा प्रयत्न कोणत्या गव्हर्नर जनरलने केला? उत्तर:- लॉर्ड विल्यम बेंटीक३.  भारतामध्ये...

Trending Articles

Popular Articles

राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग १

0
राष्ट्रीय सभेची अधिवेशने - भाग १ पहिले कॉंग्रेस अधिवेशन०१. जर हे अधिवेशन पुण्याला भरले असते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष मुंबईचे हंगामी गवर्नर लॉर्ड रे बनले...
error: Alert: Content is protected !!