इंग्रज म्हैसूर युद्धे – भाग २
इंग्रज म्हैसूर युद्धे - भाग २
द्वितीय इंग्रज म्हैसूर युद्ध (१७८०-१७८४)०१. पहिल्या म्हैसूर युद्धामुळे हैदर व इंग्रज यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले. पण ही मैत्री...
१९३५ च्या कायद्यानंतरची स्थिती आणि क्रिप्स योजना
१९३३ श्वेतपत्रिका
तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या अहवालानुसार सरकारने १९३३ मध्ये प्रतियोगी स्वरूपाची एक श्वेतपत्रिका तयार केलि.भारताचा राजकीय प्रश्न सोडविण्यासाठी ब्रिटिशांनी त्यावर ३२ जणांची संयुक्त समिती नियुक्त...
क्रांतिसिंह नाना पाटील
क्रांतिसिंह नाना पाटीलजन्म: ३ ऑगस्ट १९०० (बहेबोरगाव, वाळवा, सांगली, महाराष्ट्र)
मृत्यू: ६ डिसेंबर १९७६ (वाळवा, महाराष्ट्र)जीवन
०१. क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर...
इंग्रज म्हैसूर युद्धे – भाग १
हैदर अलीचा उदय ०१. १४ व्या शतकात विजयनगर साम्राज्य उदयास आले. म्हैसूरचा प्रदेश त्यात समाविष्ट होता. १५६५च्या तालीकोट लढाईत पराभूत झाल्याने विजयनगर साम्राज्य नष्ट झाले. १५६५...
इंग्रज-अफगाण आणि इंग्रज-रोहिला युद्धे
इंग्रज-अफगाण आणि इंग्रज-रोहिला युद्धे
पहिले अफगाण युद्ध (१८३८-१८४२)०१. अफगाणिस्तानातून रशिया भारतावर स्वारी करील, अशी धास्ती इंग्रजांना वाटत होती. त्यातून इराणच्या शाहने रशियाच्या मदतीने अफगाणिस्तानातील हेरातला १८३७ मध्ये वेढा...
स्वदेशी चळवळ
स्वदेशी चळवळ०१. २० जुलै १९०५ रोजी सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय जाहीर केला आणि ठिणगी पडली.०२. सरकारचा दावा असा होता की प्रशासकीय विचारांतून...
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरेजन्म : १७ सप्टेंबर १८८५, (पनवेल, बॉम्बे राज्य, ब्रिटीश भारत)
मृत्यू : २० नोव्हेंबर १९७३ (मुंबई, महाराष्ट्र)
वैयक्तिक जीवन
०१. केशव सीताराम ठाकरे ऊर्फ...
भारतातील शिक्षणाचा इतिहास – भाग २
१८५४ चा वुडचा खलिता
०१. ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष सर चार्ल्स वुड यांच्या सांगण्यावरून कंपनीने जे शैक्षणिक आदेश दिले, त्यांना वुडचा खलिता किंवा...
फिरोजशाह मेहता
फिरोजशाह मेहता
जन्म : ४ ऑगस्ट १८४५
जन्मस्थळ : मुंबई
ओळख
मुंबईचा सिंह
भारतातील सर्वोत्तम वादपटू
मुंबईचा चारवेळा महापौर१८६९ साली मुंबईत ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची एक शाखा स्थापन करण्यात...
महात्मा मोहनदास करमचंद गांधी – भाग ३
महात्मा मोहनदास करमचंद गांधी - भाग ३
सामाजिक जीवन
०१. गांधीजींनी आपल्या सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याच्या कार्याचा आरंभ महाराष्ट्रातच केला. त्यांचा पहिला आश्रम अहमदाबादनजीक कोचरब येथे सुरु...