इंग्रज फ्रेंच युद्ध – भाग १
०१. ऑक्टोबर, १७४० मध्ये ऑस्ट्रियाच्या वारसाहक्काच्या युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध आठ वर्षे चालले. या युद्धात ऑस्ट्रिया आणिप्रशिया हे दोन परस्परविरोधी मुख्य...
क्रांतिसिंह नाना पाटील
क्रांतिसिंह नाना पाटीलजन्म: ३ ऑगस्ट १९०० (बहेबोरगाव, वाळवा, सांगली, महाराष्ट्र)
मृत्यू: ६ डिसेंबर १९७६ (वाळवा, महाराष्ट्र)जीवन
०१. क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर...
भारतात ब्रिटीश सत्तेची स्थापना
युरोपियनांचे भारतात आगमन
०१. वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजेच युरोपियनांच्या व्यापाराला झालेली सुरुवात म्हणावी लागेल. सर्वप्रथम व्यापाराच्या निमित्ताने पोर्तुगीज आले. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेच,...
भारतातील फ्रेंच सत्ता
भारतातील फ्रेंच सत्ताभारतातील फ्रेंच सत्तेचा कालखंड १६६४ ते १९५४ आहे. भारतात व्यापाराच्या निमित्ताने डच , पोर्तुगीज , ब्रिटिश इ . यूरोपीय लोकांनी सोळाव्या शतकापासून...
१८५७ चा उठाव – भाग ५
१८५७ च्या उठावाचे स्वरूप०१. शिपायांचे बंड, उठाव आणि स्वातंत्र्ययुद्ध असे तीन दृष्टीकोन समोर येतात.
०२. स्थानभ्रष्ट झालेल्या संस्थानिकांनी व जमीनदारांनी आपली गेलेली मालमत्ता व हक्क...
१९३५ च्या कायद्यानंतरची स्थिती आणि क्रिप्स योजना
१९३३ श्वेतपत्रिका
तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या अहवालानुसार सरकारने १९३३ मध्ये प्रतियोगी स्वरूपाची एक श्वेतपत्रिका तयार केलि.भारताचा राजकीय प्रश्न सोडविण्यासाठी ब्रिटिशांनी त्यावर ३२ जणांची संयुक्त समिती नियुक्त...
१८५७ चा उठाव – भाग ४
१८५७ चा उठाव - भाग ४१८५७ च्या उठावाच्या अपयशाची कारणे
०१. १८५७ चा उठाव सर्व भारतात एकाच वेळी झाला नाही. दिल्ली, अवध, बिहार, मध्य प्रदेश, बुंदेलखंड इत्यादी प्रदेशात या...
लॉर्ड कॉर्नवालिस
लॉर्ड कॉर्नवालिस
०१. लॉर्ड एडवर्ड कॉर्नवालिस हा अत्यंत कार्यक्षम असा गव्हर्नर जनरल होता. त्यांने राज्याच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप करण्याचे टाळले. पण तरीही त्यास टिपूशी युध्द...
आझाद हिंद सेना (भारतीय राष्ट्रीय आर्मी)
आझाद हिंद सेना (भारतीय राष्ट्रीय आर्मी)
सुभाषचंद्र बोस
सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला. सुभाषबाबू १९२० मध्ये आय. सी. आय. परीक्षा उत्तीर्ण...
वंग भंग आंदोलन
वंग भंग आंदोलन१६ ऑक्टोबर १९०५ रोजी बंगालच्या फाळणीचा दिवस बंगालवासियांनी दुखवटा दिवस म्हणून पाळला.या आंदोलनावेळी बंगालवासीयांनी स्वदेशीचा स्वीकार तर परदेशी माळावर बहिष्कार टाकला.शाळा, महाविद्यालये,...