ईशान्य भारतातील दहशतवाद
ईशान्य भारताची ओळख
०१. सात राज्यांनी बनलेला हा प्रदेश आताच संवेदनशील झालेला नाही. स्वतंत्र भारतात सामिल झालेल्या, फाळणीमुळे नुकसान झालेल्या, विकास खुटलेल्या आणि उर्वरित भारतापासून वेगळ्या पडलेल्या...
इंग्रज फ्रेंच युद्ध – भाग १
०१. ऑक्टोबर, १७४० मध्ये ऑस्ट्रियाच्या वारसाहक्काच्या युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध आठ वर्षे चालले. या युद्धात ऑस्ट्रिया आणिप्रशिया हे दोन परस्परविरोधी मुख्य...
१८५७ च्या उठावानंतर ब्रिटीशांची राज्यपद्धती
१८५७ च्या उठावानंतर ब्रिटीशांची राज्यपद्धती
प्रशासकीय बदल०१. ब्रिटीश पार्लमेंटने १८५७ चा कायदा करून नवीन प्रशासन व्यवस्था लागू केली. गवर्नर जनरल 'लॉर्ड कॅन्न्निंग'ने १ नोव्हेंबर १८५८...
क्रांतिसिंह नाना पाटील
क्रांतिसिंह नाना पाटीलजन्म: ३ ऑगस्ट १९०० (बहेबोरगाव, वाळवा, सांगली, महाराष्ट्र)
मृत्यू: ६ डिसेंबर १९७६ (वाळवा, महाराष्ट्र)जीवन
०१. क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर...
महात्मा मोहनदास करमचंद गांधी – भाग १
महात्मा मोहनदास करमचंद गांधी - भाग १जन्म : २ ऑक्टोबर १८६९ (पोरबंदर, गुजरात)
मृत्यू : ३० जानेवारी १९४८
वैयक्तिक जीवन
०१. गांधीजींच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव...
भारतातील वृत्तपत्रांचा इतिहास – भाग २
भारतीय भाषांतील प्रारंभीची वृत्तपत्रे
०१. भारतीय वा देशी भाषांतील वृत्तपत्र व्यवसायाचा प्रारंभही बंगालमध्ये झाला. १८१६ साली गंगाधर भट्टाचार्य या गृहस्थाने बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र बंगाली भाषेत...
भारतात राष्ट्रीय अस्मितेचा उदय
भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे०१. पाश्चात्य शिक्षणातून भारतात एका सुशिक्षित वर्गाचा उदय झाला. विविध प्रांतात राहणारे विविध धर्माचे लोक हे हिंदुस्थान देशाचे नागरिक आहेत. ही...
भारतातील फ्रेंच सत्ता
भारतातील फ्रेंच सत्ताभारतातील फ्रेंच सत्तेचा कालखंड १६६४ ते १९५४ आहे. भारतात व्यापाराच्या निमित्ताने डच , पोर्तुगीज , ब्रिटिश इ . यूरोपीय लोकांनी सोळाव्या शतकापासून...
इंग्रज मराठा युद्धे – भाग २
इंग्रज मराठा युद्धे - भाग २
पहिल्या युद्धानंतरचा शांत काळ०१. या तहानंतर वीस वर्षात इंग्रज व मराठा यांच्यात समस्या निर्माण झाली नाही. १७९९ मध्ये सरदेशमुखी व...
जालियनवाला बाग हत्याकांड
जालियनवाला बाग हत्याकांड
६ एप्रिल १९१९ रोजी गांधीजींनी रौलेट कायद्याविरुद्ध लढा उभा केला. याचा कायद्याला भारतीयांनी 'काळा कायदा' असे नाव दिले.या कायद्याने ब्रिटिशांना कोणत्याही भारतीयाला...