इंडियन नैशनल कॉंग्रेस (राष्ट्रीय सभा) – भाग ३
स्वातंत्र्य चळवळीतील कॉंग्रेस
०१. अर्जविनंत्यांच्या मार्गाने भारतीयांना ब्रिटिशांकडून राजकीय हक्क मिळू शकतील, या श्रद्धेला व्हाइसरॉय लॉर्ड कर्झनच्या कारकीर्दीत धक्का बसला. कर्झनने बंगालची फाळणी करण्याचे ठरविले.-त्यामुळे १९०५...
१८५७ आणि त्यापूर्वीचे महाराष्ट्रातील उठाव – भाग १
रामोशांचा उठाव
०१. सासवडच्या सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम रामोशी समाज एकत्रित आला. सत्तू नाईक, साताऱ्याचा चित्तूरसिंग नाईक व पुरंदरचा उमाजी नाईक हे रामोशांचे प्रमुख नेते...
महाराष्ट्र राज्याची निर्मिती (संयुक्त महाराष्ट्र चळवळ) – भाग १
पूर्वपिठीका
०१. १९०५ साली राष्ट्रीय काँग्रेसने भाषावार प्रांत रचनेच्या तत्वाचा स्वीकार केला होता. १९२० मध्ये नागपूर काँग्रेसच्या अधिवेशनात पक्षाची नवी घटना तयार करताना भाषिक तत्वावर...
भारतात ब्रिटीश सत्तेची स्थापना
युरोपियनांचे भारतात आगमन
०१. वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजेच युरोपियनांच्या व्यापाराला झालेली सुरुवात म्हणावी लागेल. सर्वप्रथम व्यापाराच्या निमित्ताने पोर्तुगीज आले. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेच,...
विठ्ठल रामजी शिंदे
विठ्ठल रामजी शिंदे
जन्म : २३ एप्रिल १८७३ (जमखिंडी, बागलकोट, कर्नाटक)
मृत्यू : २ जानेवारी १९४४ (मधुमेहाच्या आजारात निधन)०१. विठ्ठल रामजी शिंद्यांचा जन्म एप्रिल २३, इ.स....
इंडियन नैशनल कॉंग्रेस (राष्ट्रीय सभा) – भाग २
इंडियन नैशनल कॉंग्रेस (राष्ट्रीय सभा) - भाग २
राष्ट्रीय सभेचे स्वरुप व कार्यप्रणाली०१. राष्ट्रीय सभेचे स्वरुप हे प्रारंभापासून लोकशाही पध्दतीचे होते. या सभेची रचना संसदेप्रमाणे होती. तिचे...
इंग्रज म्हैसूर युद्धे – भाग ३
इंग्रज म्हैसूर युद्धे - भाग ३
चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध (१७९९)
०१. तिसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धामुळे टिपूला त्याच्याजवळचा अर्धा प्रदेश गमवावा लागला होता. त्यामुळे त्याच्या उत्पन्नाचे मार्गही कमी...
प्राचीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स – भाग १
प्राचीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स - भाग १
* राज्यसेवा परीक्षेसाठी विशेषतः
* सिंधू संस्कृती०१. समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५...
इंग्रज निजाम संबंध
इंग्रज निजाम संबंध
निजाम राजवटीची स्थापना
०१. मीर कमरुद्दीन उर्फ निझाम उल मुल्क याची फार्रुख्सियारच्या कारकिर्दीत दक्षिणेत नेमणूक झाली होती. काही काळ दिल्लीच्या बादशाहचा वजीर म्हणून कार्य केल्यानंतर...
भारतीय राज्यघटनेवर प्रभाव टाकणारे स्वातंत्र्यपूर्व काळातील काही कायदे – भाग २
भारतीय राज्यघटनेवर प्रभाव टाकणारे स्वातंत्र्यपूर्व काळातील काही कायदे - भाग २
कंपनी शासनाचा काळ १७५७-१८५७ असा होता. त्यामध्ये १७७३ ते ९२ पर्यतचा काळ संसदीय कायद्यांचा...