प्राचीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स – भाग १
प्राचीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स - भाग १
* राज्यसेवा परीक्षेसाठी विशेषतः
* सिंधू संस्कृती०१. समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५...
पंडित नेहरुंचे परराष्ट्र धोरण
पंडित नेहरुंचे परराष्ट्र धोरण०१. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून पंडित नेहरुंनी सूत्रे हाती घेतली. पंतप्रधानपदाबरोबरच परराष्ट्र खात्याचा कार्यभारही नेहरुंनी आपल्याकडेच ठेवला. ०२. नेहरुंना जागतिक...
१८५७ पर्यंतची ब्रिटीश राज्याची रचना – भाग १
दुहेरी राज्यव्यवस्था
०१. १६ ऑगस्ट १७६५ मध्ये अलाहाबादच्या तहानुसार सम्राट शहाआलमने बंगाल, बिहार,ओरिसाचे दिवाणीचे (कर, वसूल, करणे) अधिकार कंपनीला दिले. बंगालच्या नबाबने फेब्रुवारी १७६५ मध्ये...
महाराष्ट्र राज्याची निर्मिती (संयुक्त महाराष्ट्र चळवळ) – भाग १
पूर्वपिठीका
०१. १९०५ साली राष्ट्रीय काँग्रेसने भाषावार प्रांत रचनेच्या तत्वाचा स्वीकार केला होता. १९२० मध्ये नागपूर काँग्रेसच्या अधिवेशनात पक्षाची नवी घटना तयार करताना भाषिक तत्वावर...
मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स – भाग १
गुलाम वंश
काझी फखरुद्दीन अब्दुल अजीज कुफी यांनी कुतुबुद्दीन ऐबकला लहानपणीच गुलाम म्हणून विकत घेतले होते. त्यांनी त्यास मुहम्मद घोरी यास विकले. पुढे तो आपल्या...
चलेजाव आंदोलन
०१. क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग याचा सामुदायिक परिणाम म्हणून ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणीने बैठकीत 'चलेजाव' ठराव मांडला.०२. मुंबईत ७ ऑगस्ट १९४२ रोजी...
१८५७ च्या उठावानंतर ब्रिटीशांची राज्यपद्धती
१८५७ च्या उठावानंतर ब्रिटीशांची राज्यपद्धती
प्रशासकीय बदल०१. ब्रिटीश पार्लमेंटने १८५७ चा कायदा करून नवीन प्रशासन व्यवस्था लागू केली. गवर्नर जनरल 'लॉर्ड कॅन्न्निंग'ने १ नोव्हेंबर १८५८...
तैनाती फौज पद्धत
तैनाती फौज पद्धत
लॉर्ड वेलस्ली
०१. रिचर्ड वेलस्लीचा जन्म १७६० मध्ये झाला. तो इंग्लंडच्या संसदेचा सदस्य होता. कंपनीच्या नियंत्रण मंडळाचाही तो सदस्य होता. १७९८ मध्ये सर...
भारतातील शिक्षणाचा इतिहास – भाग १
आधुनिक पाश्चात्त्य शिक्षणाची ओळख
०१. भारतात युरोपियनांच्या जसजसा प्रभाव पडत गेला तसतसा भारतीयांना आधुनिक शिक्षणाची ओळख झाली.०२. कोलकाता जवळील श्रीरामपूर येथील डँनिश मिशनमधील मिशनरीनी पाश्चात्त्यज्ञान प्रसारार्थ...
स्वराज्य पक्षाची स्थापना
स्थापना : १ जानेवारी १९२३
स्थळ : अलाहाबाद
अध्यक्ष : बॅ. चित्तरंजन दास (देशबंधू)
सचिव : मोतीलाल नेहरू
सहकार्य : न.चि. केळकर०१. १९२० च्या दशकाचा मोठा काळ गांधीजी प्रत्यक्ष...