१८५७ च्या उठावानंतर ब्रिटीशांची राज्यपद्धती
१८५७ च्या उठावानंतर ब्रिटीशांची राज्यपद्धती
प्रशासकीय बदल०१. ब्रिटीश पार्लमेंटने १८५७ चा कायदा करून नवीन प्रशासन व्यवस्था लागू केली. गवर्नर जनरल 'लॉर्ड कॅन्न्निंग'ने १ नोव्हेंबर १८५८...
आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताची भूमिका
स्वातंत्र्यपूर्व काळात आंतरराष्ट्रीय राजकारणातील भूमिका
०१. ब्रह्मदेश इंग्रजांनी जिंकल्याबद्दल असंतोष व्यक्त करण्यात आला (१८८५).०२. ब्रिटिशांच्या साम्राज्यावादी कारवायांसाठी भारतास तळ म्हणून वापरण्यास हरकत घेण्यात आली (१८९२).०३....
गोपाळ कृष्ण गोखले
गोपाळ कृष्ण गोखले
जन्म : ९ मे १८६६
जन्मस्थळ : कोथळूक जि.रत्नागिरीगोपाळ कृष्ण गोखले हे भारताच्या इतिहासातील अतिशय महत्वाच्या व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत.महात्मा गांधी, सरोजिनी नायडू आणि...
इंग्रज म्हैसूर युद्धे – भाग ३
इंग्रज म्हैसूर युद्धे - भाग ३
चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध (१७९९)
०१. तिसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धामुळे टिपूला त्याच्याजवळचा अर्धा प्रदेश गमवावा लागला होता. त्यामुळे त्याच्या उत्पन्नाचे मार्गही कमी...
गांधीजींच्या शेतकरी चळवळी
शेतकरी व गांधीजींची चळवळसन १८५७ ते १९२१ हया ६४ वर्षाच्या काळात शेतकरी चळवळीने मूळ धरले. शेतकरी असंतोषामुळे संघटित होऊ लागले.
हया असंतोषाची मुख्य तीन कारणे...
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरेजन्म : १७ सप्टेंबर १८८५, (पनवेल, बॉम्बे राज्य, ब्रिटीश भारत)
मृत्यू : २० नोव्हेंबर १९७३ (मुंबई, महाराष्ट्र)
वैयक्तिक जीवन
०१. केशव सीताराम ठाकरे ऊर्फ...
इंग्रज-गुरखा युद्धे
इंग्रज-गुरखा युद्धे
इंग्रज-गुरखा युद्धे (१८१४-१८१६)०१. हिमालयाच्या दक्षिण उतरणीवर सतलजपासून सिक्कीमपर्यंत पसरलेल्या प्रदेशात पूर्वी मंगोलियन वंशाचे लोक राहत होते. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस हिंदुस्थानातील राजपुतांनी हा प्रदेश...
विठ्ठल रामजी शिंदे
विठ्ठल रामजी शिंदे
जन्म : २३ एप्रिल १८७३ (जमखिंडी, बागलकोट, कर्नाटक)
मृत्यू : २ जानेवारी १९४४ (मधुमेहाच्या आजारात निधन)०१. विठ्ठल रामजी शिंद्यांचा जन्म एप्रिल २३, इ.स....
फाळणीनंतरच्या समस्या
फाळणीनंतरच्या समस्या
०१. फाळणीनंतर भारतासमोर काही समस्या आवासून उभ्या होत्या. त्यात संस्थानांचे भारतात विलीनीकरण, फाळणीमुळे उद्भवलेल्या जातीय दंगली शमविणे, पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या सुमारे ६०...
१८५७ पर्यंतची ब्रिटीश राज्याची रचना – भाग २
कंपनी सरकारची न्याय व्यवस्था
०१. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना १६०० च्या चार्टर अॅक्टनुसार करण्यात आली. या अॅक्टनुसार कंपनीला कायदे व नियम तयार करणे, अध्यादेश...