प्राचीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स – भाग २
संगम काळ
०१. संगम साहित्य आठ ग्रंथात समाविष्ट आहे. नत्रिने, कुरगदो, ऐगुरुणुरु, पाटट्रीफ्तु, परीपाडल, कलित्तौगै, अह्नानुरू, पुरनानुरू हे ते आठ ग्रंथ आहेत. तमिळ व्याकरणावर आधारित...
मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स – भाग ३
मुगल साम्राज्य
अकबर
१५४२ मध्ये अमरकोट येथे अकबराचा जन्म झाला. १५५६ साली तो दिल्लीच्या गादीवर बसला. १५५६ च्या पानिपतच्या दुसऱ्या युद्धात त्याने हेमू विक्रमादित्य याचा पराभव...
इंग्रज मराठा युद्धे – भाग २
इंग्रज मराठा युद्धे - भाग २
पहिल्या युद्धानंतरचा शांत काळ०१. या तहानंतर वीस वर्षात इंग्रज व मराठा यांच्यात समस्या निर्माण झाली नाही. १७९९ मध्ये सरदेशमुखी व...
विनायक दामोदर सावरकर
विनायक दामोदर सावरकर
जन्म: २८ मे १८८३ (भगूर, नाशिक, महाराष्ट्र)
मृत्यू: २६ फेब्रुवारी१९६६ (दादर,मुंबई,महाराष्ट्र)
वडील: दामोदर सावरकर
आई: राधा सावरकर
पत्नी: यमुनाबाई विनायक सावरकरवैयक्तिक जीवन व शिक्षण
०१. सावरकर हे...
इंग्रज फ्रेंच युद्ध – भाग १
०१. ऑक्टोबर, १७४० मध्ये ऑस्ट्रियाच्या वारसाहक्काच्या युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध आठ वर्षे चालले. या युद्धात ऑस्ट्रिया आणिप्रशिया हे दोन परस्परविरोधी मुख्य...
असहकार आंदोलन
असहकार आंदोलन
भारतीय लोकमताच्या दडपणामुळे ब्रिटिश सरकारने जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या हंटर आयोगाने जनरल डायरविरूध्द कोणतीही ठोस कारवाई सुचवली नाही.इंग्लडमध्ये डायरच्या कृत्याचे समर्थ...
इंग्रज मराठा युद्धे – भाग १
पूर्वपीठिका०१. छत्रपति शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्राच्या राजकीय अस्मितेची पूर्तता केली. नंतर १७१४ साली पेशवा बालाजी विश्वनाथ याने मुगल दरबारच्या हुसेन अली सय्यद्शी...
१८५७ चा उठाव – भाग ३
१८५७ चा उठाव - भाग ३
प्रत्यक्ष उठाव(सातारा - रंगो बापुजी गुप्ते)०१. सातारचे राजे छत्रपती प्रतापसिंह यांचे ब्रिटिशांनी खालसा केलेले राज्य पुन्हा मिळविण्यासाठी त्यांचा वकील...
महाराष्ट्रातील वृत्तपत्रांचा इतिहास – भाग २
महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर पत्रकारिता
०१. महात्मा फुले यांच्या ‘सत्यशोधक समाजा’च्या चळवळीतून ब्राह्मणेतरांच्या पत्रकारितेला चालना मिळाली. ब्राह्मणांच्या हाती असलेली वृत्तपत्रे ब्राह्मणेतरांच्या तसेच दलितांच्या प्रश्नांना न्याय देऊ शकत नाहीत,...
काँग्रेस समाजवादी पक्ष
स्थापना
१९३२ च्या कायदेभंगाच्या चळवळीचा जोर ओसरल्यानंतर काँग्रेसमध्ये सनदशीर राजकारणाचे वारे वाहू लागले. कायदेभंगाच्या प्रत्यक्ष चळवळीपेक्षा सनदशीर राजकारणामध्ये प्यादी पुढेमागे करून स्वातंत्र्य लढा पुढे न्यावा...