You dont have javascript enabled! Please enable it!

इंग्रज मराठा युद्धे – भाग २

0
इंग्रज मराठा युद्धे - भाग २ पहिल्या युद्धानंतरचा शांत काळ०१. या तहानंतर वीस वर्षात इंग्रज व मराठा यांच्यात समस्या निर्माण झाली नाही. १७९९ मध्ये सरदेशमुखी व...

प्राचीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स – भाग ३

0
मौर्य काळ सम्राट अशोक प्राचीन अभिलेखांमध्ये अशोकाचा उल्लेख 'देवनामप्रिय' आणि 'प्रियदर्शी' असेही करण्यात आला आहे. सिंहली भाषिक ग्रंथ दीपवंश मध्ये त्याचा उल्लेख 'प्रियदर्शन' असा करण्यात आला...

भारतातील शिक्षणाचा इतिहास – भाग १

0
आधुनिक पाश्चात्त्य शिक्षणाची ओळख ०१. भारतात युरोपियनांच्या जसजसा प्रभाव पडत गेला तसतसा भारतीयांना आधुनिक शिक्षणाची ओळख झाली.०२. कोलकाता जवळील श्रीरामपूर येथील डँनिश मिशनमधील मिशनरीनी पाश्चात्त्यज्ञान प्रसारार्थ...

समाजसुधारक व त्यांच्या संस्था

0
समाजसुधारक व त्यांच्या संस्था०१. ब्राहमो समाज - २० ऑगस्ट १८२८ - राजा राममोहन रॉय०२. तत्वबोधिनी सभा - १८३८ - देवेंद्रनाथ टागोर०३. प्रार्थना समाज...

गोपाळ गणेश आगरकर

0
गोपाळ गणेश आगरकर ०१. आगरकर 'सुधारकाग्रणी' म्हणून प्रसिद्ध आहेत. आगरकरांचा जन्म १४ जुलै १८५६ रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात, एका गरीब कुटुंबात...

विनायक दामोदर सावरकर

0
विनायक दामोदर सावरकर जन्म: २८ मे १८८३ (भगूर, नाशिक, महाराष्ट्र) मृत्यू: २६ फेब्रुवारी१९६६ (दादर,मुंबई,महाराष्ट्र) वडील: दामोदर सावरकर आई: राधा सावरकर पत्नी: यमुनाबाई विनायक सावरकरवैयक्तिक जीवन व शिक्षण ०१. सावरकर हे...

महात्मा मोहनदास करमचंद गांधी – भाग ३

0
महात्मा मोहनदास करमचंद गांधी - भाग ३ सामाजिक जीवन ०१. गांधीजींनी आपल्या सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याच्या कार्याचा आरंभ महाराष्ट्रातच केला. त्यांचा पहिला आश्रम अहमदाबादनजीक कोचरब येथे सुरु...

इंग्रज सिंध युद्ध

0
इंग्रज सिंध युद्ध इंग्रज सिंध युद्ध०१. पेशवाईचा १८१८ मध्ये अस्त झाला आणि बराच मोठा भू प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आला. आता पंजाबमधील शीख साम्राज्य, सिंध व...

ईशान्य भारतातील दहशतवाद

0
ईशान्य भारताची ओळख ०१. सात राज्यांनी बनलेला हा प्रदेश आताच संवेदनशील झालेला नाही. स्वतंत्र भारतात सामिल झालेल्या, फाळणीमुळे नुकसान झालेल्या, विकास खुटलेल्या आणि उर्वरित भारतापासून वेगळ्या पडलेल्या...

राजर्षी शाहू महाराज

0
राजर्षी शाहू महाराज जन्म : २६ जून १८७४ (कागल, कोल्हापूर) राज्यकाल : १८९४ ते १९२२ मृत्यू : ६ मे १९२२ (पन्हाळा लॉज, खेतवाडी, मुंबई) (हृदयविकाराचा झटका) वैयक्तिक जीवन ०१. शाहू महाराजांचा जन्म...

Trending Articles

Popular Articles

राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग १

0
राष्ट्रीय सभेची अधिवेशने - भाग १ पहिले कॉंग्रेस अधिवेशन०१. जर हे अधिवेशन पुण्याला भरले असते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष मुंबईचे हंगामी गवर्नर लॉर्ड रे बनले...
error: Alert: Content is protected !!