You dont have javascript enabled! Please enable it!

भारतातील वृत्तपत्रांचा इतिहास – भाग २

0
भारतीय भाषांतील प्रारंभीची वृत्तपत्रे ०१. भारतीय वा देशी भाषांतील वृत्तपत्र व्यवसायाचा प्रारंभही बंगालमध्ये झाला. १८१६ साली गंगाधर भट्टाचार्य या गृहस्थाने बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र बंगाली भाषेत...

इंग्रज मराठा युद्धे – भाग १

0
पूर्वपीठिका०१. छत्रपति शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्राच्या राजकीय अस्मितेची पूर्तता केली. नंतर १७१४ साली पेशवा बालाजी विश्वनाथ याने मुगल दरबारच्या हुसेन अली सय्यद्शी...

भारतातील औद्योगिक विकास (भारताचा औद्योगिक इतिहास)

0
ब्रिटिशकालीन भारतातील औद्योगिक धोरण ०१. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतात अनेक उद्योगधंदे व कसबी कारागिरीचे व्यवसाय भरभराटीस आले होते. अनेक जागतिक बाजारांत भारतीय वस्तूंना, विशेषतः सुती व रेशमी...

मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स – भाग १

0
गुलाम वंश काझी फखरुद्दीन अब्दुल अजीज कुफी यांनी कुतुबुद्दीन ऐबकला लहानपणीच गुलाम म्हणून विकत घेतले होते. त्यांनी त्यास मुहम्मद घोरी यास विकले. पुढे तो आपल्या...

१८५७ च्या उठावानंतर ब्रिटीशांची राज्यपद्धती

0
१८५७ च्या उठावानंतर ब्रिटीशांची राज्यपद्धती प्रशासकीय बदल०१. ब्रिटीश पार्लमेंटने १८५७ चा कायदा करून नवीन प्रशासन व्यवस्था लागू केली. गवर्नर जनरल 'लॉर्ड कॅन्न्निंग'ने १ नोव्हेंबर १८५८...

पंडित नेहरुंचे परराष्ट्र धोरण

0
पंडित नेहरुंचे परराष्ट्र धोरण०१. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून पंडित नेहरुंनी सूत्रे हाती घेतली. पंतप्रधानपदाबरोबरच परराष्ट्र खात्याचा कार्यभारही नेहरुंनी आपल्याकडेच ठेवला. ०२. नेहरुंना जागतिक...

इंग्रज म्हैसूर युद्धे – भाग ३

0
इंग्रज म्हैसूर युद्धे - भाग ३ चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध (१७९९) ०१. तिसऱ्या  इंग्रज-म्हैसूर युद्धामुळे टिपूला त्याच्याजवळचा अर्धा प्रदेश गमवावा लागला होता. त्यामुळे त्याच्या उत्पन्नाचे मार्गही कमी...

१८५७ चा उठाव – भाग २

0
१८५७ चा उठाव - भाग २१८५७ च्या उठावाची कारणे राजकीय कारणे :- ०१. १६०० मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. व्यापार करणे हा कंपनीचा मुख्य हेतु...

बक्सारची लढाई – भाग १

0
०१. प्लासीच्या लढाईत कंपनीचे ६५ लोक आणि नवाबाकडील ५००० लोक मारले गेले. के.एम. पन्नीकर म्हणतात त्याप्रमाणे हा एक सौदा होता आणि त्यात...

लहूजी साळवे

0
लहूजी साळवेजन्म : १४ नोव्हेंबर १७९४ (पेठ, पुरंदर गड, पुणे) मृत्यू : १७ फेब्रुवारी १८८१ (संगमपूर, पुणे)जीवनकार्य०१. लहूजी साळवे यांना आद्यक्रांतिवीर, क्रांतीगुरू, वस्ताद साळवे, लहूजीबुवा...

Trending Articles

Popular Articles

राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग १

0
राष्ट्रीय सभेची अधिवेशने - भाग १ पहिले कॉंग्रेस अधिवेशन०१. जर हे अधिवेशन पुण्याला भरले असते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष मुंबईचे हंगामी गवर्नर लॉर्ड रे बनले...
error: Alert: Content is protected !!