वासुदेव बळवंत फडके
वासुदेव बळवंत फडके
जन्म: ४ नोव्हेंबर १८४५ (शिरढोण, पनवेल तालुका, रायगड जिल्हा)मृत्यू: फेब्रुवारी १७, १८८३ (एडन तुरुंग, येमेन)०१. वासुदेव बळवंत फडकेना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र...
महात्मा ज्योतीराव फुले
महात्मा ज्योतीराव फुलेजन्म : ११ एप्रिल १८२७ (कटगुण, सातारा, महाराष्ट्र)मृत्यू : २८ नोव्हेंबर १८९० (पुणे, महाराष्ट्र)
* वैयक्तिक जीवन
०१. जोतीबा फुले यांचे मूळ गाव -...
महाराष्ट्रातील वृत्तपत्रांचा इतिहास – भाग २
महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर पत्रकारिता
०१. महात्मा फुले यांच्या ‘सत्यशोधक समाजा’च्या चळवळीतून ब्राह्मणेतरांच्या पत्रकारितेला चालना मिळाली. ब्राह्मणांच्या हाती असलेली वृत्तपत्रे ब्राह्मणेतरांच्या तसेच दलितांच्या प्रश्नांना न्याय देऊ शकत नाहीत,...
गोपाळ गणेश आगरकर
गोपाळ गणेश आगरकर
०१. आगरकर 'सुधारकाग्रणी' म्हणून प्रसिद्ध आहेत. आगरकरांचा जन्म १४ जुलै १८५६ रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात, एका गरीब कुटुंबात...
इंग्रज मराठा युद्धे – भाग १
पूर्वपीठिका०१. छत्रपति शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्राच्या राजकीय अस्मितेची पूर्तता केली. नंतर १७१४ साली पेशवा बालाजी विश्वनाथ याने मुगल दरबारच्या हुसेन अली सय्यद्शी...
विनायक दामोदर सावरकर
विनायक दामोदर सावरकर
जन्म: २८ मे १८८३ (भगूर, नाशिक, महाराष्ट्र)
मृत्यू: २६ फेब्रुवारी१९६६ (दादर,मुंबई,महाराष्ट्र)
वडील: दामोदर सावरकर
आई: राधा सावरकर
पत्नी: यमुनाबाई विनायक सावरकरवैयक्तिक जीवन व शिक्षण
०१. सावरकर हे...
महाराष्ट्र राज्याची निर्मिती (संयुक्त महाराष्ट्र चळवळ) – भाग ३
* संयुक्त महाराष्ट्राची स्थापना०१. अखेर १०५ जणांच्या बलिदानानंतर, १ मे १९६० ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ...
अण्णा भाऊ साठे
अण्णा भाऊ साठे
नाव : तुकाराम भाऊराव साठे
जन्म : १ ऑगस्ट १९२० (वाटेगाव, वाळवा, सांगली)मृत्यू : १८ जुलै १९६९
वैयक्तिक जीवन
०१. सध्याच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव...
मराठवाडा मुक्तीसंग्राम (हैद्राबाद विलीनीकरण)
मराठवाडा
०१. पूर्वीच्या हैदराबाद संस्थानात बहुभाषिक भूभागांचा समावेश होता. त्यात मराठवाडा, तेलंगाना, कर्नाटक असे भिन्न प्रदेश भाषिक आधारावर अस्तित्वात आले. मराठवाड्याची कागद पत्रातील पहिली नोंद १५७०...
१८५७ आणि त्यापूर्वीचे महाराष्ट्रातील उठाव – भाग ३
साताऱ्याचा उठाव
०१. साताऱ्याचे राजे छत्रपती प्रतापसिंह यांनी दत्तक घेतलेल्या शाहूस कंपनीने मान्यता दिली नव्हती. रंगो बापुजी गुप्ते हे राजांचे वकील न्याय मागण्यासाठी १८४७ मध्ये इंग्लंडला गेले....